Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

राजाराम (खां) येथील बी. एस. एन.एल. व जिओ टॉवर च्या अनेक समस्या. तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी.

Madhukar gongale by Madhukar gongale
October 30, 2025
in Uncategorized
0 0
0
राजाराम (खां) येथील बी. एस. एन.एल. व जिओ टॉवर च्या अनेक समस्या. तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संबंधित मोबाईल टॉवर अधिकाऱ्यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष.

बिगर बॅटरी विना चालवत आहे नेटवर्क..

नेटवर्क ची परिसिमा सर्वात कमी.

मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.

*अहेरी==*

अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथील पोलीस स्टेशन हद्दीत बी. एस. एन. एल व जिओ टॉवर च्या विविध समस्या अति वेगाने वाढत आहेत.
टॉवर निर्माण करून अनेक वर्षे झाले आहे. परंतु त्या टॉवर ला कधी बॅटरी नसतात, कधी अचानक नेटवर्क कमी होतो. असे अनेक समस्या उद्भवत असतात, आता मात्र बिलकुल बॅटरीच नाही. विद्युत पुरवटा खंडित झाला की,लगेच नेटवर्क जातो आणि पुन्हा विद्युत पुरवठा सुरु झाला की नेटवर्क सुरु होतो,फक्त टॉवर शोभेची वास्तू बनून आहे.असा दिवसभर अनेक वेळा बंद चालू होत असते, परिणामी विविध प्रकारे समस्या असून विध्यार्थ्यांना ऑनलाईन,अभ्यास करणे, या परिसरात शासकीय व प्रशासकीय ऑनलाईन कामे मोठया प्रमाणात असतात. लोकांना याचा मोट्या प्रमाणात त्रास सहन करावे लागत आहे. या डोकेदुखी पासून सुटका मिळावी म्हणून अनेक लोकांनी बी एस एन एल च्या सिम बंद करून एरटेल , जिओ आणि इतर सिम घेऊन उपयोग करायला सुरुवात केले आहे, तर काही लोक बी एस एन एल च्या नंबर अनेक ठिकाणी लिंक असल्यामुळे नाही लाजाने बी एस एन एल व जिओ त्याला पर्याय म्हणून इमर्जन्सी उपयोगासाठी म्हणून दुसरा सिमकार्ड घेऊन दोन _दोन सिम कार्ड घेऊन वापरात असल्यामुळे अनेक लोकांना अधिकच्या बर्दंड भरावा लागत आहे.
बी एस एन एल व जिओ च्या टॉवर ची समस्या लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी मागणी परिसरातील मोबाईल धारकांनी केली आहे.

Previous Post

अहेरी विधानंसभेमध्ये येणारे रेपणपल्ली ते उमानूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये ‘विकासपुरुष’ प्रभाकर डोंगरे यांचे नेतृत्व सर्वाधिक चर्चेत.

Next Post

तनुश्रीताई आत्राम यांची पेरमिली-राजाराम जिल्हा परिषद क्षेत्रातील उमेदवारी करिता जनतेची उत्सुकता.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
तनुश्रीताई आत्राम यांची पेरमिली-राजाराम जिल्हा परिषद क्षेत्रातील उमेदवारी करिता जनतेची उत्सुकता.

तनुश्रीताई आत्राम यांची पेरमिली-राजाराम जिल्हा परिषद क्षेत्रातील उमेदवारी करिता जनतेची उत्सुकता.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In