Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

अहेरीत भीषण आग: स्टेशनरी दुकान जळून खाक, सुमारे 20 लाखांचे नुकसान.

Madhukar gongale by Madhukar gongale
April 12, 2026
in Uncategorized
0 0
0
अहेरीत भीषण आग: स्टेशनरी दुकान जळून खाक, सुमारे 20 लाखांचे नुकसान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

अहेरी : तालुक्यातील दानशूर चौक परिसरात पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एक स्टेशनरी दुकान पूर्णतः जळून खाक झाले असून सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक नंदू समुद्रालवार यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज पहाटे अंदाजे 3:00 वाजताच्या सुमारास घडली. प्राथमिक चर्चेनुसार दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्यानंतर काही वेळातच तीने विक्राळ रूप धारण केले आणि दुकानातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाला कळविले. मात्र, अग्निशमन दलाचे वाहन सुमारे एक तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला. तोपर्यंत आगीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.
दरम्यान, वीजपुरवठा बंद करण्यासाठी काही नागरिक एम.ई.सी.बी. (महावितरण) कार्यालयात गेले असता तेथे कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अग्निशमन यंत्रणा व वीज विभागाने तत्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सदर घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी, तसेच नुकसानग्रस्त व्यापाऱ्यास आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही मागणी पुढे येत आहे.

Previous Post

श्रीमंत राजे अंबरिशराव महाराज यांच्या कुशल नेतृत्वाखाली सैय्यद जावेद अली शेकडो कार्यकर्ता सह भाजपात जाहीर पक्ष प्रवेश.

Next Post

अहेरीत भाजपचा संघटनात्मक बिघुल;पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
अहेरीत भाजपचा संघटनात्मक बिघुल;पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप.

अहेरीत भाजपचा संघटनात्मक बिघुल;पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In