Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

शेतकऱ्याच्या अतिवृष्टी अनुदान वितरण करणात दिरंगाई करणाऱ्या बँकांवर होणार आता कारवाई.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 5, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
शेतकऱ्याच्या अतिवृष्टी अनुदान वितरण करणात दिरंगाई करणाऱ्या बँकांवर होणार आता कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी

वर्धा:- यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी बँकांना वाटप करण्यात आली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना तातडीने वितरित करणे आवश्यक असतांना काही बँकांकडून दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशी दिरंगाई करणाऱ्या बँकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे.

यावर्षी वर्धा जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. यात मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करत अहवाल शासनास सादर केला. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी शासनाने 364 कोटी 65 लाख रुपये जिल्ह्यास उपलब्ध करून दिले. ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी तहसिलदारांमार्फत बँकांना वितरित करण्यात आली.

वर्धा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत 2 लाख 45 हजार 20 शेतकरी बाधित झाले होते. शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी बँकांना देण्यात आलेली रक्कम काही बँका वाटपात दिरंगाई करीत असल्याचे तर काही बँका ही रक्कम स्वतःकडे ठेवून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर अनुदान तातडीने वितरणाचे शासनाचे निर्देश असतांना सुध्दा बँका दिरंगाई करित असल्याने अशा बँकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार नुसार गुन्हा दाखल केले जाणार आहे. बँकांनी शेतकऱ्यांना वितरणासाठी तहसिलदारांकडून प्राप्त रक्कम तातडीने शेतकऱ्यांना वितरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बँकांना दिले आहे.

330 कोटींचे वितरण
वर्धा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 2 लाख 45 हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी 364 कोटी 65 लाख रुपये प्राप्त झाले आहे. यापैकी 330 कोटी रुपये तहसिलदारांकडून बँकांना वितरीत करण्यात आले आहे. बँकांकडून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे.

Previous Post

महिला पत्रकारावर वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडे विरुद्ध आयपीसी कलम ५०९ नुसार गुन्हा दाखल करावा: रेखाताई ठाकूर

Next Post

चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधक कलम 37(1) व (3) लागू.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधक कलम 37(1) व (3) लागू.

चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधक कलम 37(1) व (3) लागू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In