लेखक गिरीश जाधव, राह. पुणे
जय भिम दादा इकडं कुठं, मी म्हणालो रंगुबाला …. आलो हय …. कोर्टात एका केसची सुनावणी हय, रंभी मेली पण मांगीतुंगीच्या सरपंचाच्या पोराला म्या जेल मध्ये घातल्या शिवाय राहणार नायं, सारा राजवाडा रंगुबा बरोबर आला होता, मला तर काय समजत नव्हतं, काय झालयं माणसं येवढी चिडुनं हायं ,,,, रंगु दादा मला ओ पावनं चला तुम्ही रिंगणात बसा,, माय बाप सरकार काय बोलतयं ते ऐका, नाय मला पटलं, नाय शिक्षा झाली, त्या नरधामाला तर उदया रामपारीला मी गावात लिंबाच्या झाडाशी फाशी घेवुन गावाला मरूण दाखवतो या संमदया गावाला, गावातील माणसं रंगुबा हे मरायचं डोक्यातल खुळं काढं….. बा…….., आरे आपल्या बापानी कायदा लिहलायं आपल्याला न्याय भेटणारच की,
कोर्ट भरला सरकार जागेवर आल आपल बुडं ठेकवुन खुर्चीत बसलं, रंगुबा हजीर ओ… रंगुबा हय हय हजीर हय….. पण आज माय बाप मी वजीर पण हय याला फासावर लटकावा साहेब यानीच माझ्या पोरीचा खुन केला हाय हाच तो गावठणातीलं हरामी माणुस,… याला हत्तीच्या पाया खाली तुडवा…… नाही तर आम्ही याचे आमच्या फरशी कुराडीनं याचे तुकडे करतो,…. रंगुबा हे कोर्ट आहे इकड शांतता पाहिजे, रंगुबा कसली शांतता तुमच्या न्याय देवतेच्या डोळयावर पटटी हाय आम्हा रंजलेल्या माणसांनला तुमची ही कर्मठ न्यायं व्यवस्वता न्याय पाञ ठरवुचं शकत नाही आओ साहेब हा गावातील सरंपचाचा मुलगा दारू भाज, जुगार भाज, रंडी भाज, लय बाया यानी नादी लावल्या लय बायांच पोठ फुगवली, याच्या कड पैसा हाय पैसा फेकतो केस दाबतो, साहेब तुम्ही माय बाप सरकार याला लवकराच लवकर फाशी जाहिर करा ……. लय उपकार होईलं…….. म्या रंभीच्या आत्मयाला शांती भेटलं साहेब ………. रंगुबा जमीन वर पडतो, तोंडाला फेस रंगुबाच्या आलेला असतो, रंगुबाला बेशुध्दं अवस्तेत गावकरी माय बाप सरकार समोरून बाहेर काढतात ,… पुढील सुनावणीची तारीख भेटते … रंगुबा शुध्दीवर येतो ,गावकरी आपल्या गावी निघुन जातात ,अरोपी सहअरोपीला जेलात पिंजरयात ठेवतात,
रंभी मेली पण गावं सारं घाबरल्यालं, या गावातील पाटील की राजवाडयातील माणसांनला जगु देणार नाय,… जयसिंग राव जेलात हाय… पाटील एक सारखा गावात फिरतोय बुंदुका घेवुनं, गावातं चळा चळा पाटील आपल्या राजवाडयातील लोकांनला कापुनं काढलं, राजवाडयातील बाया बापडया कुज बुजं करीत होत्या,,, रंभीला काय कळत नव्हतं व्हयं. आपण जातीन महार… कशाला मराठयांच्या नादी लागायचं,… लय बया ही रंभी चिंनाल लयचं वंगाळ होती,… झवायचं होतं तर एखादया महारा मांगाल गांडीवर चढवुन घ्यायचं होतं….. कशाला मराठयाच्या खाली आपली गांड इटाळुनं घेतली, संमदा राजवाडा आता हे देशमुख वाडी मारून टाकलं,… रंगुबा तर म्हणतोय… माय बाप सरकारनं जयसिंगरावला सोडलं तरी मी माझ्या कुराडीनं जयसिंग रावचे तुकडे करील.. म्या काय डरतोय का…. माझा बाप दरेडोखोर होता… त्याची औलाद हाय मी….. कोणाच्या बा… ला… डरणार नाय…. रंभे तु काय काळजी करू नको ज़यसिंग रावाला म्या कायमचा जेलात घालणारचं…….
जयसिंगराव तसा गावात उत आलेला माणुस…. गावातील गरीबांनला व्यांजानी पैसा देणारा…. व्यांज नाय दिलं तर बायांची अब्रु लुटणारा अनेक राजवाडयातील, मांग गारूडयांची जमीन या जयसिंगरावनी हीसकवली होती पण गाव या जयसिंगराव विरोध्दी काय करू शकलं नाही …. येवढा हा जयसिंगराव बेकार माणुस तरी पंचायत निवडणुकीत सगळ गाव जयसिंग रावला मतदान करूण जिंकुन आणतय.…. रंगुबा जयसिंगरावचं कायचं करू शकतं नाही, उगा दारू डोसुन रंगुबा येतोय आण दारूच्या नशेत बडबडतोय…… मी हे करील मी ते करील…….
रंभी अठरा विस वर्षाची शेळाटया अंगाची लखलखीत काळया डोळयाची,, तारूण्य एकदम रंभीच फडफडलेलं असतं… रंभी विहिरीवर पाणी उपासायला आली तरी संमद गाव रंभीच्या पाठीमाग असायच. रंभी हंडा कमरेवर घेवुन डुंगनाला झोके देत नाकाची न्त्तिचा पुरका घेत, वहिरीत पाणी उपासायला पाण्यात चराट सोडायची रंभी पाण्यचं चराट ओढताना ,रंभीचं दोंन्ही ठान्नं नुसतं उडया मारायचं, जयसिंगराव रंभीच्या या नशीला पणावर फिदा होता….. रोज रंभीच्या घरा समोरच्या चिचच्या झाडावर गाबनं चिचा पाडाय ज़यसिंगराव यायचा, रंभीला पण जयसिंगराव वर प्रेंम बसलं होतं, रोज जयसिंगराव रंभीला भेटाय चिचच्या मळयात यायचं… कधी मध्ये मोटार गाडीतुन रंभीला गावभर फिरायला जयसिंग राव घेवुन जायचे,,, राजवाडायातील बाया बापडया नुसत्या रडायच्या हे रंभे अगं सटवे तु काय कराय लागली, तुला समजतयं का… आय तुझी मेली बाप तुझा दारूडा आणि तु काय या देशमुख वाडीतील जयसिंग रावच्या नादी लागलीयं… गां### उदानं आलं असेलं तर तुझ्या बापाला सांग तुझ्या गां##वर कोणाता तरी चांगला निबार गडी लग्नं करूण बसवायं… अगं बय तु काय देशमुखवाडीतील रानं डुकरांच्या नादी लागली…. ही रानं डुकरं तुला झ##नं झ##नं पार तुझ्या गां##ची फटफटी करतीलं आण आपल्या मोटार सा़यकलवर तुला आणुनं राजवाडयात सोडतीलं…. राजवाडयातील बाया बापडया बरोबरं बोलतं होत्या… त्या दिवशी अभाळं एकदमं ढगाळं झालं होतं.. पाऊसं धो धो बरसतं होता… जयसिंगराव आपल्या फार्म हॉउस वर रंभीला घेवुन गेले होते …. फार्म हॉउसची लाईट गेली होती. रंभी जयसिंगरावला मला घरला जायचे आहे… जयसिंगराव आगं तु माझ पाखरू हायं…. मी तुला काय असं सोडणार हाय का जरा जवळ ये, या तुझ्या नराची जरा मशागतं कर…. रंभी नाही हा जयसिंगराव पहिला तुम्ही मला वचन दिलं होतं लग्नाचं ते पहिला पुर्ण करा… जयसिंगराव करू की वचन पुर्ण पुढल्या महिन्यात करू की लग्नं….. राजवाडयाला देऊ की आपल्या लग्नाचे लापशीचे जेवणं पण जरा आता व्हईस जरा जवळ तर ये तु रंभे….. रंभा तारूण्यानी ठसठशीत रसाळं झालेली ,झाडावरून नासलेला आंबा जमीनीवर पडावा आणं
त्या आंब्याचा गोडवा रानभर पसरतं जावा .. तसाचं रंभीच्या तारूण्याचा गोडवा जयसिंगरावच्या मिटटीतं सरकतं चालला होता ,रंभीचा गोडवा ज़यसिंगरावच्या बिछान्यांवर रातभर पसरलेला होता ….. रंभाला जयसिंगराव पासुन दिवस गेले होते ,रंभा
जयसिंगरावच्या बाळाची आई होणार होती …… रंभा एक सारखी जयसिंगराव ….जयसिंगराव तुम्ही कधी माझ्या सोबत विवाह करणार … जयसिंगराव कसलं घं लग्नं ,, ठेवलेल्या बाई बरोबर काय लग्नं करायचं असत का ..आज पर्यत आमच्या शाहानंनवं कुळात कीती सरदारांनी ठेवलेल्या बाई बरोबर लग्नं केले जयसिंगराव रंभे तुला सांगतो ठेवलेल्या बाईला आळी पाळीनं नुसत झवायचं असत.. जयसिंगराव जा तु रंभे शहराकडं ते तुझं हे पोटातल पाप पाडुनं टाक …. रंभा जोर जोरात किंचाळते ……. नाही…… नाही …….. जयसिंगराव तुम्ही काय बोलत हाय तुमची जीभ कशी झडतं नायं… जयसिंग राव हे दहा हजार रूप़य उचलं आण माझ्या नजरे समोरून चालती हो ……. रंभा नाही जाणार मी तुम्ही या माझ्या पोटात वाढत असलेल्या गोळयाचे तुम्ही बाप आहात … जयसिंगरावचे डोळे लालभडकं झालेले असतात … जयसिंगराव काय म्हणाली , मी बाप आहे या तुझ्या पापाचा ….जयसिंग राव भिंतीवरची आपली बंदुक काढतात ,रंभीच्या पोटातं तिनं गोळया झाडतात … रंभी जमीनीवर कोसळते .रंभा तीच्या पोटाच्या गोळया सकटं मेलेली असते … जयसिंगराव व त्याचे साथिदार रंभाच प्रेत रातो रात जमीनीत पुरूण टाकतात ,रंभा मेलेली असते ज़यसिंगराव मॉजिसट्रेत तुरंगात असतात ,रंभीचा बाप एल्गार पुकारतो जयसिंगरावला मी जेलात कायमचा डांबुन ठेवलं पण नाही पैसा, धन, संपती ,या समोर माणुस हा षंड होत असतो . रंगुबा ज़़यसिंगरावच कायच करू शकला नाही ,जयसिंगराव पैशांन येवढा धन दांडगा होता, की त्यांन कोर्टातील सारी न्याय
व्यवस्ता विकत घेतलेली असते … ज़यसिंगराव इकडं राज वाडयात पैसा टाकतो ,,राजवाडयातील लोकांनला सांगतो तुम्ही माझ्या बाजुनं साक्ष दया … की रंभा ही पैसा घेवुंन वेश्या व्यवसाय करायची …. गावातील अनेकांनला या रंभीनं नाचवलं होतं अखेर राजवाडा ही जयसिंगरावच्या पैशा समोर षंड झालेला असतो ,ही डोळयावर पट्टी असलेली न्याय व्यवस्ता जयसिंगरावला निर्दोष मुक्त करते… पुढे रंगुबा गावात एका झाडावर फाशी घेत आपली जीवन ज्योत संपुन टाकतो, जयसिंगराव आपली हवास भागवण्यासाठी रंभी सारख्या दुसरया पाखराच्या शोधात गावभरं हिंडत असतो..