Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

30 वर्षा पूर्वी मयत झालेल्या वर वधूचा विवाह सोहळा रीती रिवाजाने धुमधडक्यात पार पडला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 31, 2022
in Uncategorized, क्राईम, देश विदेश, मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
30 वर्षा पूर्वी मयत झालेल्या वर वधूचा विवाह सोहळा रीती रिवाजाने धुमधडक्यात पार पडला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप विशेष प्रतिनिधी
कर्नाटक:-
येथून एक अनोखी बातमी समोर येत आहे. 30 वर्षापूर्वीचं निधन झालेल्या एका वर वधूचा विवाह सोहळा नुसताच रीती रिवाजा नुसार मोठ्या धुमधडाक्यात पार पडला आहे.

ही अनोखी घटना आहे कर्नाटक मधील, तुम्हाला आश्चर्याने एकच प्रश्न पडेल, 30 वर्षा पूर्वी मयत झालेल्या वर आणि वधुच लग्न हे कसं शक्य आहे. पण हे खरंय आणि हि एक कर्नाटक राज्यातील प्रथा आहे. दक्षिणा कन्नडा या प्रथेनुसार ज्या नवजात बालकांचा जन्मादरम्यान मृत्यू होतो त्या बालकाचं दुसऱ्या नवजात मृत बालकाशी लग्न लावल्या जातं. मृत नवजाताच्या मृत्यूच्या 25 ते 30 वर्षानंतर म्हणजे ते तरुण्यवस्थेत आल्यानंतर त्यांचा विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पाडला जातो.

विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यास वधु वर स्वतः हा उपस्थित नसले तरी त्यांच्या परिवारातील लोक, गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात आणि अगदी वधू वर हयात असल्यासारखे विवाह सोहळा पार पडतो. यात एक विशेष अट आहे ती म्हणजे या या विवाह सोहळ्यात लहान मुलांना प्रवेश नसतो.

भारत हा देश पूर्वी पासून अनेक प्रथा, परंपरा, रूढीने भरलेला देश आहे. आज आपण 21 व्या शतकात असलो तरी अशा परंपरा समोर चालवत आहों. 2 मृतकांचे लग्न ही बाब जरा धक्कादायक आणि चिंताजनक वाटत असली तरी हा परंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे आजही ही प्रथा मोठ्या प्रमाणावर जपली जात आहे.

Previous Post

भिवापूर उमरेड कुही तालुक्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीची मागणी वंचित बहुजन आगडीतर्फे SDO यांना निवेदन.

Next Post

कामाच्या बदल्यात महीला सरपंचने घेतली 14 हजाराची लाच, पोलीसानी ठोकल्या बेळ्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कामाच्या बदल्यात महीला सरपंचने घेतली 14 हजाराची लाच, पोलीसानी ठोकल्या बेळ्या.

कामाच्या बदल्यात महीला सरपंचने घेतली 14 हजाराची लाच, पोलीसानी ठोकल्या बेळ्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In