🖊️आशिष अंबादे , वर्धा जिल्हा प्रतिनिधी 🖊️
वर्धा:- जिल्हात मध्ये ढगफुटी झाल्यामुळे शेतकराचे सर्व पिक सोयाबीन, कपास, तुर, या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बांधा वर ठेवलेले खत सुध्दा वाहून गेले आहे, शेतकराला आज कोणता ही प्रकारचक मदत झाली नाही तान्यची खायची सोय नाही, परत कोणते ही पिक होईल याची खात्री नाही. शेतकराला आज आर्थिक मदत गरजेच आहे त्यानचा साताबारा कोरा करनाची गरज आहे. त्याची तातकाळीने अंमलबजावनी करावी
आज अशे निवेदन वर्धा जिल्हा विकास आघाङी च्या वतीने मा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिदे देण्यात आले.
त्याप्रसंगी मनीष कांबळे, दिलीप कहूरके, चारू आटे, देवेन्द्र त्रिपल्लीवार कैलाश झोडापे ,प्रदिप डोळस, जिवन उरकुडे, देवेन्द्र भालशंकर, अरूण काळे, नितिन कानकाटे, मंगेश ठाकरे, धिरज पालाडे, संजय ढवले, राजेश मुन,नुतन राठौड़, प्रदिप मानिकपूरे,प्रदिप कोल्हे, इत्यादि कार्यकर्ता उपस्थिति होते .