Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वडनेर येथे अनेक वर्षा पासून आम सभाच घेण्यात येत नाही, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 5, 2022
in Uncategorized, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
वडनेर येथे अनेक वर्षा पासून आम सभाच घेण्यात येत नाही, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर गावामध्ये बरेच वर्ष झालेले आहे आमसभा घेण्यात आली नाही. कितीतरी लोक आहे की त्यांच्या मनात शासनासमोर आपले प्रश्न मांडायची इच्छा आहे तरी पण ते आपल्या हक्कासाठी बरेच वर्ष होऊन गेले बोलू शकले नाही. त्यासाठी आपण निवेदन मार्फत येणाऱ्या 15 ऑगस्ट ला आम सभा वडनेर गावामध्ये गावाच्यामध्ये घेण्यात यावी यासाठी वडनेर येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी हिंगणघाट उपविभागीय अधिकारी श्रीमती सोनुले, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.

निदेनात, आमच्या वडनेर गावांमध्ये बरेच वर्षापासून आमसभा घेण्यात आली नाही, त्यामुळे गावातील नागरिक येणाऱ्या 15 ऑगस्ट 2022 ला आम सभेचे आयोजन व्हायला हवे जेणेकरून नागरिकांचे बरेच वर्षानुवर्ष रखडलेलं अगणित प्रश्न मार्गी लागावे, व त्यांना त्यांचे प्रश्न समोर ठेवता यावे करिता नागरिकानमार्फत ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तरी या विषयाकडे गांभीयाने लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर आमसभेचे आयोजन गावाच्या मधोमध करण्यात यावे ही अशी मागणी गावकरी व गुरुदयालसिंघ जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर मागणी केलेली आहे. गोरगरीब जनता स्वतःसाठी कितीतरी वर्षे झाले त्यांनी आपल्या हक्कासाठी केव्हाही ग्रामपंचायत कोणतेही आमसभा न घेता वर्षात वर्ष निघून गेले त्यांना पण संधी मिळावी आपल्या हक्कासाठी बोलण्याकरिता गावातल्या प्रत्येक नागरिकांना अधिकार आहे वर्षातून तीन ते चार आमसभा मध्ये त्यांच्या हक्क शासनाने द्यावी ही निवेदन मार्फत गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर व प्रशांत दरोडे सामाजिक कार्यकर्ते निवेदन देण्यात आले.

Previous Post

एसटीची दुचाकीला जबर धडक; महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी, बुटीबोरीच्या शनी मंदिराजवळील घटना

Next Post

वाढती महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ विरोधात राजुऱ्यात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वाढती महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ विरोधात राजुऱ्यात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन.

वाढती महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ विरोधात राजुऱ्यात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In