हिंगणघाट शहरात पाणी प्रश्न पेटला, टँकर वर बसून नगर पालिकेवर राष्ट्रवादीचा जन आक्रोश मोर्चा.
पाण्याच्या 11 टाक्या सुरु करत 365 दिवस पाणी पुरवठ्याची मागणी. 150 कोटी रुपयांच्या अमृत योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी. मोर्चात हजारोच्या ...
Read more








