युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर :- येथील अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एका रुपयात विमा योजना आखली पावणे दोन कोटी शेतकऱ्यांना विमा उतरविला त्या पोटी 8हजार कोटीचा हिस्सा सरकारने भरला जनतेचा हा पैसा सरकारच्या मित्राच्या कंपनीच्या खिशात गेला का आठ हजार कोटी कोणाच्या बोडक्यावर टाकले असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी सोमवारी विधान भवन परिसरात प्रसार माध्यमाच्या प्राथमिक दिवसी बोलताना उपस्थित केला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या कामकाजाला हजर राहिले त्यावेळी त्यांनी विधान भवनावर परिसरात पत्रकाराचे संवाद साधला ते म्हणाले पिकांचे नुकसान झाल्यावर बहात्तर तासाच्या आत काढावा असे विद्यापीठ कंपन्या म्हणतात पण 72 तासानंतर विमा कंपन्यांचे फुल आणि दारे खिडक्या बंद आहेत अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट यामुळे शेतकरी हवालदार झाला आहे त्यावर कर्जाचा डोंगर चढला आहे बँकाकडून कर्जाचा तगादा लागला जात आहे आज त्यांची कुणीही वाली नाही शेतकरी आपले अवयव विकायला तयार झाले आहेत अशी परिस्थिती यापूर्वी कधी शेतकऱ्यांना आली नाही आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे की ज्या ज्यांना आरक्षण हवे आहेत त्यांना त्यांना देण्यात आहे पण दुसऱ्या कुणाच्या आरक्षण कमी न करता ते देण्यात यावे अशी भूमिका असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.