Sunday, December 7, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपुरातून नागपूर-पुणे-मुंबईला जाणाऱ्या सर्व खासगी बसेसची आरटीओ विभागाने तपासणी करावी:-राजु झोडे

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 9, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
चंद्रपुरातून नागपूर-पुणे-मुंबईला जाणाऱ्या सर्व खासगी बसेसची आरटीओ विभागाने तपासणी करावी:-राजु झोडे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनीशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर:- काल परवाच नाशिक महामार्गावर ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात झाला यामध्ये आगीत होरपळून प्रवाशांचा जीव गेला.नाशिकसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चंद्रपुरातून मुंबईला जाणाऱ्या सर्व खासगी बसेसची चंद्रपुर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.

नाशिक-औरंगाबाद रोडवर खाजगी बसला आग लागून १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही भीषण घटना घडली. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बसमधील प्रवाशासह बस क्षणात जळून खाक झाली. यादरम्यान, अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले होते का? नेमका हा अपघात कशामुळे झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान या घटनेची पुनरावृत्ती चंद्रपुरात होऊ नये यासाठी चंद्रपुर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चंद्रपूरहू नागपूर-पुणे-मुंबईला जाणाऱ्या खासगी बसेसची तपासणी करावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी केली प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

Previous Post

सावनेर येथील साई मंदिरात श्री. साईबाबा पुण्यतिथी महोत्सव थाटामाटात साजरा.

Next Post

नवरात्रच्या पावन पर्वावर न्यु बाल शारदोत्सव महिला मंडळ, शिवाजी वॉर्ड बल्लारपूर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नवरात्रच्या पावन पर्वावर न्यु बाल शारदोत्सव महिला मंडळ, शिवाजी वॉर्ड बल्लारपूर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

नवरात्रच्या पावन पर्वावर न्यु बाल शारदोत्सव महिला मंडळ, शिवाजी वॉर्ड बल्लारपूर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In