Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मायलेकीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 20, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मायलेकीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी

इगतपुरी :- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मायलेकांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना इगतपुरी शहरातील गायकवाड नगर येथे घडली आहे.

गायकवाड नगर राहणाऱ्या जकीया शेख या माय लेखीचे भांडण सुरू होते ते सोडवण्यासाठी गेल्या होते त्यामुळे त्यांची दुर्दैव हत्या करण्यात आली आहे. मुख्य आरोपी आणि त्याच्या आईचे भांडण झाले होते. ते सोडवण्यासाठी मयत महिला गेली होती. मात्र वाद अधिकच वाढत गेला आणि आरोपीने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने महिलेची हत्या केली. घटनेनंतर सर्व सातही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणी इगतपुरी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक केले असून, पोलीस काही आरोपींचा शोध घेत आहेत.

Previous Post

राजस्थान मधील जालौर मध्ये दलित विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा द्या वंचित बहुजन आघाडीचे मागणी.

Next Post

नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जिल्हयातील धरण प्रकल्पांत ९३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जिल्हयातील धरण प्रकल्पांत ९३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जिल्हयातील धरण प्रकल्पांत ९३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In