Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जिल्हयातील धरण प्रकल्पांत ९३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 20, 2022
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जिल्हयातील धरण प्रकल्पांत ९३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- राज्यात आणि जिल्हात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. आता पण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने १९ धरणांमधून विसर्ग करावा लागत आहे. गेल्या वर्षीच्या जलसाठयाचा विचार करता यंदा ३७ टक्के अधिक जलसाठा आहे. मराठवाडयातील जायकवाडी धरण १०२ टीएमसी क्षमतेचे आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीकडे तब्बल ६४ टीएमसी पाणी प्रवाहित झाले आहे.

जूनमध्ये प्रतीक्षा करायला लावणार्‍या पावसाने जुलैत संपूर्ण कसर भरून काढली. तेव्हापासून आतापर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळत आहे. यामुळे वर्षभरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. महिनाभरात इतका पाऊस झाला की, बहुतांश धरणे तुडुंब होऊन त्यातून अतिरिक्त पाणी सोडावे लागत आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात सध्या ५३३७ दशलक्ष घनफूट (९५ टक्के) जलसाठा झाला आहे. याच धरण समूहातील काश्यपीत (९९), गौतमी गोदावरी (९९), आळंदी (१००) असा जलसाठा आहे. पालखेड (६९), करंजवण (८३), पुणेगाव (९१), दारणा (९८), मुकणे (९८), कडवा (९०), चणकापूर (७८), गिरणा (९२), पुनद (८२) आणि माणिकपुंज धरणात (७१) टक्के जलसाठा आहे. वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे कधीच तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये सध्या ६० हजार ९३१ दशलक्ष घनफूट (९३ टक्के) जलसाठा आहे. गतवर्षी हेच प्रमाण ५७ टक्के होते.

Previous Post

मायलेकीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या.

Next Post

गोकुळाष्टमी निमित्य राजुरा येथे सोनिया नगर वार्ड येथील नागरिकाचा वतीने दहीहंडी उत्सव साजरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गोकुळाष्टमी निमित्य राजुरा येथे सोनिया नगर वार्ड येथील नागरिकाचा वतीने दहीहंडी उत्सव साजरा.

गोकुळाष्टमी निमित्य राजुरा येथे सोनिया नगर वार्ड येथील नागरिकाचा वतीने दहीहंडी उत्सव साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In