Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

पुणे शहरतील वाहतूक कोंडी कधी थांबणार..? शहरातील जनता त्रस्त, शिवसेना आक्रमक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 28, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे शहरतील वाहतूक कोंडी कधी थांबणार..? शहरातील जनता त्रस्त, शिवसेना आक्रमक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शैलेश ओव्हाळ, पिपंरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरात वाहतूक कोंडी समस्या दिवसेंनदिवस भीषण होत आहे. या वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आज शहराचे पावित्र धोक्यात आले आहे. आज पुणे शहर कोंडीचे शहर म्हणून ओळखले जात आहे. या वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. त्यामुळे पुणे शहर शिवसेना आक्रमक झाली असून दिनांक २५ मे रोजी पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त यांना पुणे शहरातील वाहतुक कोंडी समस्या बाबतीत निवेदन देण्यात आले आहे.

यावेळेस सुनील जाधव उपशहर प्रमुख शिवसेना, बापू खरात विभागप्रमुख वडगांवशेरी मतदारसंघ, नेहाताई शिंदे महिला अध्यक्ष व.शे.वि.म.संघ, सुहास कांबळे प्रभाग प्रमुख येरवडा, कुमार भाऊ निदांने, उध्दव गलांडे, आशिष भाऊ कांबळे, कुलदीप गागडे, सचिन चव्हाण आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

पुणे शहरात वाहतूक कोंडीमुळे प्रवास करण्यास बराच वेळ जातो, आर्थिक प्रगती मंदावते, रस्त्यावरील किरकोळ भांडणे वाढतात आहे, वाहन चालकांची चिडचिड वाढते, वाहनांचे इंधन मोठ्या प्रमाणावर जळते. ज्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढते. वाहतूक कोंडीमुळे शहरात गाडीच्या इंधनाचा अनेक कोटीचा तोटा झाला. याला जबाबदार कोण?

रस्त्याचा विकास कोमात, वाहतूक कोंडीला जोमात पुणे शहराचा विकास फार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहन संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण रस्त्याची रुंदी वाढली नाही. पुणे शहरात अनेक आमदार, खासदार, मंत्री झाले पण पाहिजे त्या प्रमाणात रस्त्याचा विकास झाला नाही. संपूर्ण पुणे शहरात अरुंद रस्ते आहे. त्यामुळे ही वाहतून कोडीची समस्या दिवेंदिवस वाढत आहे.

Previous Post

वर्धा जिल्ह्यात होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात व्हावे: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

Next Post

रमाईं बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिना निमित्त नागपूर शहर व जिल्हा बसपाच्या वतीने अभिवादन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रमाईं बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिना निमित्त नागपूर शहर व जिल्हा बसपाच्या वतीने अभिवादन.

रमाईं बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिना निमित्त नागपूर शहर व जिल्हा बसपाच्या वतीने अभिवादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In