अर्पित वाहाने, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शहरामध्ये भारत अमृत योजनेचे अंतर्गत या रोडचे काम करीता 10 करोड अठरा लाख 717 रुपयाची निधी मंजूर करण्यात आला. पण नव्याने बांधण्यात येत असलेल्या सिमेंट रोडची कॉलिटी अतिशय बेकार दर्जाची आहे. हा रोड किती दिवस टिकेल यात संशय निर्माण झाला आहे.
वर्धा शहरातील नीर्मल बेकरी चौक साई मंदिर रोड त्या रोडचे काम सुरू होते. बडे चौक ते अष्टभुजा चौक ते या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ केल्याचा आरोप स्थानिक नागरिकानी केला होता. या रस्त्याचे समाधान हॉटेल च्या समोरील काम झाले होते ते त्या रोड मध्ये पण चूरी व माती यापासून रोड बनवलेला आहे. हे काम अगोदर झालेले आहे. यावेळी वर्धा नगरपरिषदेच्या अभियंत्याने निर्मल बेकरी चौक चे रोडचे काम चालू होते तेव्हा रोडच्या कामाची पाहणी केली असता त्यात दर्जा अत्यंत असमाधान असल्याचे दिसून आले. हा रस्ता बनवण्यासाठी चूरी व माती वापर करण्यात आल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. त्यामुळे या रस्ता बांधकामाची तात्पुरच्या स्वरूपात काम बंद करण्यात आले.
एमआयएम ने दर्शवला विरोध: रस्त्याचे काम बंद पाडल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे एमआयएम पक्षाच्या वतीने विरोध दर्शवन्यात आला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

