Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

राज्य मंत्री भोयर यांनी दिले वर्धा शहरातील गणेशनगर वासियांना आश्वासन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 2, 2025
in राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
राज्य मंत्री भोयर यांनी दिले वर्धा शहरातील गणेशनगर वासियांना आश्वासन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- स्थानिक रेस्ट हाऊस येथे पार पडलेल्या सभेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी गणेशनगर वासीयांना आश्र्वासन दिले. गणेश नगर मधील शिष्टमंडळाने मागील अनेक वर्षापासून रोडचे निवेदन आमदार डॉ. पंकज भोयर यांना दिले होते. त्या गोष्टीचा पाठपुरावा करीत गणेश नगर वासियांनी रेस्ट हाऊस येथे राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट घेतली असता, अपूर्ण असलेले रोडचे काम लवकरात लवकर सुरु करण्याबाबत आश्वासन दिले.

यावेळी शिष्टमंडळाने राज्यमंत्री या पदावर निवड झाल्याबद्दल आमदार डॉ. पंकज भोयर यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता राधेश्याम पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल उगेमुगे, नीलिमा कटाईत व पुंडलिक पोराटे, सुरेश इखार, विलायतकर, चौधरी, मंदा पोराटे, रघुनाथ पिंपळकर, हनुमान पिसे, अभय कुंभारे व गणेश नगरातील रहिवासी उपस्थित होते.

Tags: Wardhaआमदार डॉ. भोयरराज्य मंत्री डॉ. भोयर
Previous Post

पुण्यात लघुशंका करताना हटकलं म्हणून वॉचमनला दगडाने मारहाण करत गोळीबारात महिलेचा मृत्यू.

Next Post

कला व क्रीडा संमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो : तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कला व क्रीडा संमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो : तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन.

कला व क्रीडा संमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो : तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In