Friday, December 5, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अहमदनगर

शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू; शाळा प्रशासनाच्या हलगर्जी पणावर प्रश्न उपस्थित.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 3, 2025
in अहमदनगर, क्राईम, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
शासकीय आश्रमशाळेत  शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू; शाळा प्रशासनाच्या हलगर्जी पणावर प्रश्न उपस्थित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके अहिल्यानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहिल्यानगर:- शासकीय आश्रमशाळा मवेशी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनिचा शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नाशिक येथे उपचार घेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. ईश्वरी महादू धिंदळे वय 14 वर्ष असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. ईश्वरी या विद्यार्थिनीचा मृत्यू हा शालेय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला जातोय.

या प्रकरणात शासकीय आश्रमशाळा मवेशी शाळेच्या मुख्याध्यापक, अधिक्षकांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी राजूर आदिवासी विकास प्रकल्पाच्या माजी अध्यक्ष सुनीता भांगरे यांनी केली आहे. भांगरे यांनी पत्रकात म्हटले की, या विद्यार्थिनीला डिसेंबर, जानेवारीमध्ये कुष्ठरोग आणि त्यानंतर कावीळ झाल्याचे निदर्शनास आले होते. शालेय प्रशासनाने तिला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, उपचारानंतरही तिच्यात सुधारणा झाली नाही. यावेळी तिला तातडीने मोठ्या रुग्णालयात हलविणे गरजेचे होते. मात्र, शालेय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनीचा जीव गेला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

Tags: Ahilyanagar newsमवेशी शासकीय आश्रम शाळाशासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू; शाळा प्रशासनाच्या हलगर्जी पणावर प्रश्न उपस्थित.
Previous Post

नागपूर: 10 ची परीक्षेत नापास होण्याच्या भीतीपोटी विद्यार्थ्याने बस स्थानकावरच विष प्राशन करून केली आत्महत्या.

Next Post

गडचिरोली जिल्हाच्या अभिमान बाळगणाऱ्या सरकारकडे सुरजागड ते गट्टा रस्ते सुधारण्यासाठी निधी का नाही? भाकपा

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गडचिरोली जिल्हाच्या अभिमान बाळगणाऱ्या सरकारकडे सुरजागड ते गट्टा रस्ते सुधारण्यासाठी निधी का नाही? भाकपा

गडचिरोली जिल्हाच्या अभिमान बाळगणाऱ्या सरकारकडे सुरजागड ते गट्टा रस्ते सुधारण्यासाठी निधी का नाही? भाकपा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In