Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

उन्हाळी पिकांचे झालेल्या नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 2, 2025
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
उन्हाळी पिकांचे झालेल्या नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट ०२ जून:- मागील १५ दिवसापासुन सुरू असलेल्य पावसामुळे उन्हाळी पिकाचे नुकसान झाले असुन शेतक-याच्या शेताचा सरकार तर्फे सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभाग अधिकारी मार्फत निवेदना द्वारे मागणी करण्यात आली.

मागील १५ दिवसापासुन सुरू असलेल्या पावसामुळे शेतक-याच्या शेतातील ज्वारी, उन्हाळी मुंग, तिळ, भाजीपाला, भुई मुंग, मका, कांदा इत्यादि पिके कुजण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे शेतातील उन्हाळी पिके सडली असुन दुर्गंध सुटला आहे. भईमुंग, मका, ज्वारी, तिळ इत्यादी पिकातून कोंब बाहेर निघाले आहे.

ज्वारीच्या पडलेल्या पिकात कनसे सडली असुन ओला कडबा कुजलेला आहे. त्यामुळे जनावरांच्या चा-याचा प्रश्न शेतक-यासमोर उभा झाला आहे .
तरी शेतक-यांच्या शेतातील पिकाचे झालेल्या नुकसानीचा सरकारतर्फे सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

Tags: उन्हाळी पिकांचे झालेल्या नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
Previous Post

एटापल्ली शहरासाठी स्वतंत्र विद्युत फिडर आणि ट्रान्सफॉर्मरची मागणी; नगरसेवकांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.

Next Post

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नागपूर शहर उपाध्यक्षपदी शेख नजीर तर विदर्भ संघटकपदी अंकित राजेश धुपे यांची नियुक्ती.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नागपूर शहर उपाध्यक्षपदी शेख नजीर तर विदर्भ संघटकपदी अंकित राजेश धुपे यांची नियुक्ती.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नागपूर शहर उपाध्यक्षपदी शेख नजीर तर विदर्भ संघटकपदी अंकित राजेश धुपे यांची नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In