Saturday, November 15, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नाशिक: महागाई व विजेचे वाढते दर वाढल्या मुळे दळणाचे दर वाढले, सामान्याच्या पॉकीटवर महागाईचा मार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 3, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: महागाई व विजेचे वाढते दर वाढल्या मुळे दळणाचे दर वाढले, सामान्याच्या पॉकीटवर महागाईचा मार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- महागाई व विजेचे वाढते दर तसेच घरगुती गिरण्यांच्या वाढत्या संख्येमुळे अडचणीत आलेल्या पीठ गिरणीचालकांनी दळणाचा दर एक रुपया वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दसर्‍यापासून नवीन दर लागू होणार असल्याने आता गृहिणींची आर्थिक घडी पुन्हा बिघडणार आहे.

नाशिक परिसरात सध्या प्रतिकिलो गहू-बाजरी इ. धान्याच्या दळणाचे दर चार रुपये प्रतिकिलो आहेत. यात आता बदल होतील. गिरणीच्या सुट्या भागाच्या वाढलेल्या किंमती आणि वाढलेले वीजदर यामुळे पीठ गिरणीमालकांच्या संघटनेने दळणाचे दर एक रुपयाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक मधील पीठ गिरणी मालक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पीठगिरणीत नवे दरपत्रक लावले जातील. गिरण्यांना वीजबिल भरणेही परवडत नसल्याचे पुढे आले आहे. एकाच भागात एकापेक्षा अधिक गिरण्या झाल्याने स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेपोटी काहींनी कमी दरात दळण देण्यास सुरुवात केली आहे. तर, घरगुती गिरण्यांची संख्या वाढल्याने गिरणीचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. बैठकीला संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, संजय महाले, आर. आर. पाटील, माणिक जायभावे, राजाराम मटाले, मोहन गांगुर्डे, उदय अहिरराव आदींसह गिरणीमालक उपस्थित होते.

नवे दर पत्रक
गहू, ज्वारी, बाजारी : ५ रुपये प्रतिकिलो
डाळी,रवा, तांदूळ, नागली : ६ रुपये प्रतिकिलो
मका : ७ रुपये प्रतिकिलो
मिर्ची, मसाला, हळद : ५० रुपये प्रतिकिलो
ओल्या डाळी, गहू : २० रुपये प्रतिकिलो.

Previous Post

चोपडा येथे भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणेसाठी जनसंघर्ष मोर्चा होणार गठीत!; सुजाण नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.

Next Post

माजी उपसभापती सौ. सोनालीताई कंकडालवार यांची पुसकपल्ली येथील बातकम्मा उत्सवाला भेट.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
माजी उपसभापती सौ. सोनालीताई कंकडालवार यांची पुसकपल्ली येथील बातकम्मा उत्सवाला भेट.

माजी उपसभापती सौ. सोनालीताई कंकडालवार यांची पुसकपल्ली येथील बातकम्मा उत्सवाला भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In