Friday, December 5, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० हजार रुपयाची आर्थिक मदत द्या-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 26, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० हजार रुपयाची आर्थिक मदत द्या-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पुराच्या पाण्याने जमीनी गेल्या खरडून व पिके झाली नष्ट.

अक्षय पेटकर वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

हिंगणघाट:- ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या शेताचा सर्वे करून हेक्‍टरी ५०,००० हजार रुपयाची आर्थिक मदत सरकार तर्फे देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.

मागील १८ ते २० दिवसापासून सुरू असलेल्या सतत पावसामुळे सर्व भागातील नदी नाले ओसंडून वाहत असून काठच्या जमिनी पुराच्या पाण्याने खरडून गेल्या आहे. तसेच पुराच्या पाण्याने शेतातील पिके नष्ट झालेली आहे. खरिपाच्या हंगामात मृग नक्षत्रात पाण्याच्या लपंडावाने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीचा सामना करावा लागला. पेरणीची वतर न जमल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले असताना सुद्धा कापूस, सोयाबीन, तूर इत्यादी पिकांची लागवड केली असे असताना जुलै महिन्याच्या सुरुवातीला १८ ते २० दिवसापासून सतत धार पावसामुळे सर्व नदी नाले ओसंडून पाहू लागले. पुराच्या पाण्याने गाव खेड्यात घरामध्ये पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असल्यामुळे सर्व पिके नुसतेनाभूत झाली असून जळाली आहे पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन खरडून निघाली असून माती वाहून गेली आहे. नदी नाल्याच्या पुराचे पाणी गावात आल्यामुळे घरे बुडाली असून ग्रामस्थांना दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले. तसेच जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्या सडून गेल्या आहेत. तसेच पुराच्या वेठ्याने गावातील घरे जमीनदोस्त झाली असून जनावरांचा चारा(कुटार) ओला झाला असून सडला आहे.

सभोवतालची वर्धा नदी, वना नदी, पोतरा डॅम, लाल नाला प्रकल्प, नांद धरण, वडगाव धरण धुईथड्या भरून ओसंडून वाहत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा, हिवरा, बोपापुर, पोहणा, येरला, ढिवरी-पिपरी, धानोरा, शेकापूर, टाकळी, निधा, मनसावळी, कानोली, कात्री, शिरसगाव, लाडकी, चिंचोली, सावंगी (संगम), पारडी, सावंगी (खारडी), टेंभा, दोंदुडा, बांबर्डा, वाघोली, वेळा, काजळसरा, नरसाळा, वणी, सिरुड, नांदगाव, पिंपळगांव, रिमडोह, शहालगडी, कान्हापुर, बोरगांव, बोरखेडी, दाभा, इंझाळा, अजंती, कोल्ही, डाग, इत्यादी गाव पुराच्या वेठयाने घेतली असून शेतातील पिके नष्ट झाली आहे. घरे पडुन प्रचंड नुकसान झाल आहे.

दि. १२/७/२२ पासून नांद धरणाचे ७ व वडगांव धरणांचे ५ दरवाजेयाने पाण्याचा विसर्ग सारखा सुरू होत. दि. १३/७/२२ ला नांद धरणाचे १९ व वडगाव धरणाचे ११ दरवाजे दि १४/७/२२ ला नांद धरणाचे ०२ व वडगाव धरणाचे १९ दरवाजे, दि १५/०७/२२ला नांद धरणाचे ०५ वडगाव धरणाचे ०७ दरवाजे,दि १६/०७/२२ला नांद धरणाचे ०२ व वडगाव धरणाचे ०२ दरवाजे,दि १७/७/२२ ला नांद धरणाचे ०२ व वडगाव धरणाचे ०२ दरवाजे,दि १८/७/२२ ला नांद धरणाचे ०७ व वडगाव धरणाचे १९ दरवाजे उघडे करून पाण्याचा विसर्ग सुरू होता वर्धा नदीवरील निम्न वर्धा धरणाचे दरवाजे सतत उघडून पाण्याच्या विसर्गामुळे दुथडीच्या बाहेर पाणी फेकून वाहत आहे. त्यामुळे नदी नाल्याच्या पुराच्या पाण्याने भयानक रूप धारण केल्यामुळे शेतातील पिके नष्ट झाली.

तरी दुबार तिबार पेरणीचा सामना केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पुराच्या पाण्याने नष्ट झाली आहे तरी सरकारने त्वरित सर्वे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदना द्वारे केली आहे.

Previous Post

ऑटो रिक्षामध्ये महिलांचे पर्स मधील दागीने चोरी करणारी माहिलांची टोळी वर्धा शहर गुन्हे पथकाचे जाळ्यात.

Next Post

केंद्र सरकार विरोधात चोपडयात काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
केंद्र सरकार विरोधात चोपडयात काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह आंदोलन.

केंद्र सरकार विरोधात चोपडयात काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In