Friday, January 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मौजा बारसवाडा ते चंदनवेली रस्त्याच्या मजबुतीकरणाची मागणी; तहसिलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन.

Madhukar gongale by Madhukar gongale
December 17, 2025
in Uncategorized
0 0
0
मौजा बारसवाडा ते चंदनवेली रस्त्याच्या मजबुतीकरणाची मागणी; तहसिलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभुळकर एटापल्लीतालुका प्रतिनिधी क्र 9421856931

एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत गेंदा अंतर्गत मौजा बारसवाडा ते चंदनवेली या सुमारे ४ किमी लांबीच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे निवेदन सादर करून रस्त्याचे तातडीने मजबुतीकरण करण्याची मागणी केली आहे.

या मार्गावर एम. लॉयड मेटल एनर्जी लि. (सुरजगड) कंपनीच्या पाईपलाईनचे काम सुरू असताना मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक झाल्याने रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघाताची शक्यता वाढली आहे.

पावसाळ्यात या मार्गाने एटापल्ली मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण होते. याचा परिणाम शासकीय कामकाज, दैनंदिन व्यवहार तसेच वैद्यकीय सेवांवर होत आहे. विशेषतः रुग्णवाहिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सदर रस्त्याचे CSR निधीतून मजबुतीकरण करण्यात यावे, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध होऊन पावसाळ्यातील संपर्क समस्या दूर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी निवेदन देताना बि. आर. मडावी सर, अक्षय दुलसा पुंगाटी, आशिष आनंदराव भांडेकर, मंगेश नानसू दुर्वा, नामदेव वंजा हिचामी, निजान पेंदाम, कोमल चिटमलवार आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

मौजा बारसवाडा ते चंदनवेली रस्त्याच्या मजबुतीकरणाची मागणी; तहसिलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन.

Next Post

निर्वस्त्र अवस्थेत भररस्त्यावर फिरत होती 8 वीत शिकणारी मुलगी शेतात अस भयंकर घडलं की संपूर्ण सांगली हादरली!

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
निर्वस्त्र अवस्थेत भररस्त्यावर फिरत होती 8 वीत शिकणारी मुलगी शेतात अस भयंकर घडलं की संपूर्ण सांगली हादरली!

निर्वस्त्र अवस्थेत भररस्त्यावर फिरत होती 8 वीत शिकणारी मुलगी शेतात अस भयंकर घडलं की संपूर्ण सांगली हादरली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In