Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

राजाराम ग्रामपंचायत मध्ये आठ हातपंम्प बंद अवस्थेत ग्रामपंचायत चे दुरुस्तीकडें जाणूनबुजून दुर्लक्ष.

Madhukar gongale by Madhukar gongale
January 12, 2026
in Uncategorized
0 0
0
राजाराम ग्रामपंचायत मध्ये आठ हातपंम्प बंद अवस्थेत        ग्रामपंचायत चे दुरुस्तीकडें जाणूनबुजून दुर्लक्ष.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ग्रामसेवकाचे दायित्व काय जनतेमध्ये प्रश्न.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*अहेरी ==*

राजाराम :-अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत राजाराम येते तीन वार्ड असून तीनहि वार्डात एकूण आठ हातपम्प बंद अवस्थेत असून ग्रामपंचायत गेल्या एक दोन महिन्यापासून हातपंप नादुरुस्त आहेत.
विशेष म्हणजे ग्रामपंचायत समोरील हातपंम्प बंद असून याकडे ग्रामपंचायतची दुर्लक्ष होत आहे. तसेच हर घर नळ यावे म्हणून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या मार्फत जिल्हा परिषद कडून कोटी रुपये खर्च करून गेल्या वर्षी पाण्याची टाकी बांधण्यात आली व पंधव्या वित्त आयोगातून खर्च करून धातूरमातूर प्रत्येक घराला नळ जोळणी केले मात्र ते शुद्ध पाणी नागरिकांना मिळाले नसून आज एक दोन महिन्या पासून हातपंम्प बंद आहेत, यामुळे पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असताना याकडे ग्रामपंचायत कडून कानडोळा करीत सरस दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्वरित बंद असलेले हातपंम्प दुरुस्त करावी अशी मागणी केली जात आहे.

Previous Post

बाबलाई माता जत्रा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा.

Next Post

सिरोंचा तालुक्यात युवाशक्तीची नवी मशाल; कॉ. रवी बरसांगडी यांची AIYF तालुका अध्यक्षपदी निवड.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
सिरोंचा तालुक्यात युवाशक्तीची नवी मशाल; कॉ. रवी बरसांगडी यांची AIYF तालुका अध्यक्षपदी निवड.

सिरोंचा तालुक्यात युवाशक्तीची नवी मशाल; कॉ. रवी बरसांगडी यांची AIYF तालुका अध्यक्षपदी निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In