Wednesday, February 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सिरोचा–रेगुठा मार्गावर बस अपघात प्रवासधारक सुखरूप.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 18, 2026
in Uncategorized
0 0
0
सिरोचा–रेगुठा मार्गावर बस अपघात प्रवासधारक सुखरूप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अपूर्ण पुलामुळे जीवघेण्या धोका वाढला.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809

सिरोचा :

सिरोचा मुख्यालयातून रेगुठा येथे सायंकाळी ५.३० वाजता निघालेली प्रवासी बस कबालपेठा परिसरातील कच्च्या पुलामुळे अपघातग्रस्त झाली. मागील दोन वर्षांपासून पुलाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. तात्पुरत्या स्वरूपात सिमेंट पाइप टाकून कच्चा पूल तयार करण्यात आला होता.
सततच्या पावसामुळे व पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या बाजूची माती वाहून जात आहे. त्यामुळे पुलाची रुंदी दिवसेंदिवस कमी होत चालली होती. याच कारणामुळे चालकाला अचूक अंदाज न आल्याने बस पुलावरून घसरली.
बस मध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोठा अनर्थ टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती; मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ताला टेकडा येथील पेद्दि सुधाकर यांनी इशारा देत सांगितले की, पुलाचे काम त्वरित सुरू न झाल्यास ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.
उपसरपंच स्वामी पेटय्या गोदारी, महेश आरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर मडावी (परसेवाडा) यांनीही प्रशासनाने तातडीने दखल घेऊन जनहितार्थ पुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी आणि सुरक्षित पुल उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा मार्फत राजाराम येथे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धाचे बक्षीस वितरण.

Madhukar gongale

Madhukar gongale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In