मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी:- ग्राम पंचायत खमनचेरु अंतर्गत येणाऱ्या टेकुलगुळा येते अनेक दिवसापासून जमिनीचा वाद चालू होता. गावातील नागरीकांनी गावातील अनेक समस्येवर तोडगा काडण्याकरीता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांना पाचारण केले. त्यामुळे दि. 12 ऑक्टोंबर ला टेकुलगुळा गावात सभेचा आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये गावातील समस्येवर तोळगा काढण्यात आला. त्यामुळे गावातील नागरीकांनी माजी जी.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपस्तीत माजी जी.प.सदस्य कु.सुनीताताई कुसनाके, खमनचेरु सरपचं श्री.शायलू मडावी सायलु मडावी संरपंच बंडु मडावी गिरमाजी तलांडे सतिश तलांडे माेंडी लाेणारे मधु तलांडे सुभाष तलांडे गंगाराम भाेयर दिवाकर रामगिरवार सुधाकर सडमेक देवाजी तलांडे शरद आत्राम दिपक कुसनाके सचिन तलांडे इंद्रशाई गावडे कपिल तलांडे सतिश लाेणारे किशाेर तलांडे बिच्चु तलांडे लिंगाजी तलांडे पैका तलांडे किष्टा तलांडे चांदेकर तलांडे बलवंत तलांडे रायसिंग तलांडे सुधाकर तलांडे पुनाजी तलांडे सुनिल गावडे राकेश तलांडे अमर आत्राम जलपत तलांडे जगपत तलांडे विठ्ठल तलांडे मंनाेज तलांडे व गावातील नागरीक उपस्तीत होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

