लेखक:: गिरीष जाधव, राह. पुणे
तु हस हसत रहा, मी तुझ्याकडे पाहात राहतो, मनंमुराद तु हस रवि विदयाला सांगत होता….. डॉक्टर विदया हिला समजतचं नव्हते, आज रवि आलायं ,कीती दिवसानी ,मुलं ही आनंदी बेभानं, विदया रविचा हात हातात घेत, रविच्या मिठीत सरखते, रवि ही बहरलेल्या विदयाला आपल्या कवेत ओडुन घेतो अचानक विदयाला जाग येते, पण हे स्वप्नं होतं ,विदया राञभर हे स्वप्नं पाहत होती ,रविला या जगातुन जावुन पाच वर्ष लोटली ,विदयाचा देह घामाघुम झाला होता ,डॉक्टर बहुगुणा विदया काय तु अजारी वगैरे आहे का ,नो आय एम ओके ….. विदया आपल्या पतीला सांगते म्हणजे डॉक्टर कीरण बहुगुणा यांनला ,विदयाला आज रवि आठवत जातो ,हुंडके देत विदया रविच्या आठवणीत रडत असते ,तसा रवि हा त्याच्या आई वडलांनला एकुलता एक मुलगा रविचे वडिल एक मोठे चिकित्सकं डॉक्टर , रवि ही मेडीकल ला ऑडमिशन घेतो ,मेडीकलच्या दुसरया वर्षाला विदयाशी रविची ओळख झाली होती , ओळखीचे रूपांतर मैञीत झालेल पुढे , मैञी ही झाडा झुडापा सारखी या दोघात दाटत गेली ,रविने एम.बी.बी.एस. केल ,विदया ही एम.डी. झाली रविने विदयाला शेवटच्या वर्षाला असताना विचारले , की विदया तु माझ्याशी विवाह करशील का ,तसे विदया रवि हे एकाच जातीचे होते ,दोघे ही कोकण्स्त ब्रांम्हनं , शिवाय हे दोघे राजापुरचे ,जमल एखदाचं , विदयाने रविला होकार दिला ,दोघांच्या घरच्यांनी या विवाहाला संमती दिली ,राजापुर मध्ये एकदम साध्या पध्दतीनं हा विवाह समारंभ फार पडला ,रवि विदया संसाराला लागले होते ,रवि तसा सरकारी हॉस्पिटल मध्ये जावुन सेवा रूगणांची करत आपली स्वताची डीस्पेंनसरी पण चालवत होता ,विदया ही डिस्पेंनसरी मध्ये रूगणं तपासणी करायची ,रवि एक दिवस सुटटी घेत ,विदयाला बाहेर फिरायला घेवुन जायचा ,मग कधी राजापुरच्या समुद्र किनारीवर नारळ पाणी पित रवि हा मावळणारा सुर्य विदयाला दाखवायचा ,हा मावळणारा सुर्य हे दोघे जण पाहात आप आपले मननं जाणत राहायचे ,रवि विदयाला खुप प्रेंम देयचा ,विदया ही रविला जीव खुप लावायची ,त्याला काय पाहिजे याची सगळी खबरदारी घ्यायची ,विदयाला पहिली मुलगी झाली ,रविनं खुप ताटात तीचा बारसं सोहळ केलं ,दोन्ही घराची पाहुणे या सोहळयाला आले होते ,नातवीचे आजी आजोबांनी या मुलीचे नाव रेणु ठेवले होते ,रेणु मोठी होत चालली होती ,रेणु शाळेत बालवाडित जात होती ,सगळ कस गुण्या गोविंदान रवि व विदयाचा संसार चालला होता ,एका राञीला रेणुला झोपवुन विदया रविच्या खोलीत येते ,रवि एकदम अस्वस्त होता ,या अंगावरून त्या अंगावर आई ग असे ओरडत ,एकदम घामाघुम रविचा देह होत चालला होता ,विदया….. रविला …काय होत आहे तुला ,रवि ….. काय समजत नाही पण मी पेन क्युलर घेतली आहे ,विदया अजुऩ एक प्यायसिमॉल घे …. बर वाटल .दुसरया दिवशी ही रविला काय बर वाटलं नाही ,अखेर विदया रविला ऑडमिट करते एका खासगी दवाखाण्यात ,तसे ब्लडं संमपॅल लॅबोरटरी वाले घेवुन गेले आहे ई.सि.जी ठिक आहे ,सोनोग्रापीत पिताश्य दिसत नाही ,चांगले मोठे सरजन ने धासती घेतली आहे ,अखेर ब्लडं संमपॅलचा रिपोर्ट
आला रवि Is the patient of Cancer ….. विदयाच्या पायाखालची जमीन सरकते ,आता काय होणार एवढे मोठे संकट कस सोमारी जायचे ,अखेर डॉक्टर हा सुध्दां माणुस असतो ,हे विसरता कामा नये ,एकुण डॉक्टर रवि यांना आठ किमोथेरपी देयला लागेल हा पिताश्याचा कॅन्सर आहे ,सर्वञ विदया रविच्या बॉडीत याचे जंतु पसारलेले आहे डॉक्टर शिरवाडकर विदयाला सांगत होते ,,… विदया जरा शांतच ,शिरवाडकर बट डॉनट वरी आपण औषध सुरू करू …….. किमोची सा़यकल सुरू झाली ,रवि तसा हुशार माणुस ,स्वता डॉक्टर तो ट्रिटमेंट ला प्रतिसाद देत होता ,पण हा कॅन्सर Fourt Stage चा रवि यातुन बाहेर पडणार नव्हता लय झाल तर सहा महिने रवि आपल्यात असेल असे डॉक्टर शिरवाडकर विदयाला सांगतात ,तु प्रोपरटी डॉक्युमेंट सगळे रविचे रविची सहया घेवुन ठेव ,विदया खुप टेंशन मध्ये असते ,एक एक दिवस मोजत असते ,रवि हाता उपचाराला प्रतिसाद देत नव्हता औषधं लागु रविला पडत नव्हते ,
डॉक्टरांनी रविला एका खोलीत ठेवले होते ,रवि काही दिवसांनी आपल्यातुन निघुन जाईल ,डॉ शिरवाडकर यांनी हात ठेकले होते ,विदया एका कोपरया उभी एकलीच राहिली होती ,रेणु रविची मुलगी एक सारखी रविकडे पाहत बोलत होती … बाबा उठाना बाबा उठाना आपण राजापुरच्या समुद्र किनारी जावु या ना ,,…. …… पण आज डॉक्टर रवि कृष्णकुमार जोगळेकर उठणार नव्हते ….. डॉक्टर रवि वारले होते ,काळाने रवि वर घाला घातला होता ,पण रवि अखेर मरण पावला ,आता डॉक्टर रवि कृष्णकुमार जोगळेकर हा आता आपल्यात नाही, विदया राजापुरच्या समुद्र किनारीवर आज बरयाच दिवसानी आली होती ,बेटी रेणुला घेवुन,विदयाला ती समुद्रा वरची लाल माती पाहुन रवि एक सारखा आठवत जातो ,रवि कीती हॅन्डंसम होता ,तब्बेत खुप जपत होता ,रोज व्यायम करायचा ,पण तरी हा कॅन्सर आणि ते ही Fourt Stage ……. कस शक्य आहे , पण रवि गेला आहे हे विसरता कामा नये व विदया रविला कधापी विसरू शकत नाही .डॉक्टर विदया आता एकटीच डिस्पेंनसरी मध्ये रूगण सेवा करीत असते ,दिवसा मागुन दिवस निघत गेले ,रेणु जरा मोठी होत चालली होती ,डॉक्टर किरण बहुगुणा हा फिजीशन डॉक्टर विदया हिला लग्नाची मागणी घालतो ,डॉ .,शिरवाडकर ,….. विदया व किरणं या दोघांचे लग्नं जमवुन आणतात , अखेर निर्णय असा होतो ,विदया ही रेणुला पाचगणीच्या हॉस्टेलला ठेवतं, तिकडच्या एका कॉनवेंट शाळेत दाखल करते ,इकड राजापुरात ,विदया ही फिजीशियन डॉक्टर किरण बहुगुणा याचाशी विवाह बंध होते ,डॉक्टर किरण बहुगुणा हे विदया सकट मुंबईला कायमचे राहायला येतात ,राजापुरच्या समुद्र किनारी रस्त्या वरूण विदयाची गाडी धाव घेत असते ,विदया ही डॉक्टर रवि कृष्ण कुमार जोगळेकर याला आठवत असते ,राजापुरचा समुद्राला आज भरती आली होती ,लाटांनवर लाटा समुद्र काठी धडकत होत्या ,याच समुद्रात रविची अस्ती विसर्जित केली होती ,ती अस्ती विदयाला निरोप देयला समुद्राच्या पाण्यावर तरंगत होती विदया जोगळेकरची विदया बहुगुणा होत, ती राजापुर सोडुनं कायमची गेलेली असते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348