Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

तेलंगणात कामासाठी गेलेल्या किरमिरी येथील बजरंगचा विजेचा जबर शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात हळहळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 13, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
तेलंगणात कामासाठी गेलेल्या किरमिरी येथील बजरंगचा विजेचा जबर शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात हळहळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपीपरी:- तरुणावर बेरोजगारीची टांगती तलवार लटकत असल्यामुळे त्यात तालुक्यात रोजगारीच्या संधी उपलब्ध होत नसल्याने अनेक युवक लगतच्या तेलंगणात राज्यात कामाला जात असतात.
घरची परिस्थिती हलाकीची असल्याने किरमिरी येथील बजरंग सोयाम हा युवक तेलंगणा येथे विटा बनविन्याच्या कामाला गेला होता मशीनचा जबर शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे.

गोंडपीपरी तालुक्यातील किरमिरी येथील बजरंग सोयाम हा 24 वर्षीय युवकही तेलंगणात रोजगरा निमित्त गेला होता. त्याला एका कंपनीत विटा बनविन्याचे काम त्याला मिळाले. विटा तयार करीत असतानाच अचानक मशीन चा जबर शॉक लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बजरंग सोयाम यांचा वडिलांचे मागच्या वर्षी निधन झाले. त्यामुळे घरचा कर्ता पुरुष निघून गेल्याने कुटूंबाची जबाबदारी बजरंग वर आली होती. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने मिळेल ते काम करून तो कुटूंबाची मदत करीत होता. वडिलांच्या मृत्यू नंतर आई आणि लहान भाऊ यांचा पालन पोषणाची जबाबदारी बजरंगवरच होती. तेलंगणात विटा बनवीत असताना अचानक
मशीनचा जबर शॉक लागल्याने बजरंगचा मृत्यू झाल्याने सोयाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती गावात पसरताच हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

गाव स्वच्छतेसाठी मनरेगा अंतर्गत निधीची तरतूद करा. सरपंच परिषदेची ग्रामविकास मंत्र्यांकडे मुंबई येथे भेटून निवेदनाद्वारे मागणी.

Next Post

तोडसा ग्राम पंचायत निवडणूक संदर्भात माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी दोड्डी येथे केली कार्यकर्त्यांसोबत चर्चा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
तोडसा ग्राम पंचायत निवडणूक संदर्भात माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी दोड्डी येथे केली कार्यकर्त्यांसोबत चर्चा.

तोडसा ग्राम पंचायत निवडणूक संदर्भात माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी दोड्डी येथे केली कार्यकर्त्यांसोबत चर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In