Tuesday, November 11, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सातारा: मूल होत नसल्यामुळे विवाहित दाम्पत्याने गळफास घेउन केली आत्महत्या. सर्विकडे हळहळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 23, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सातारा: मूल होत नसल्यामुळे विवाहित दाम्पत्याने गळफास घेउन केली आत्महत्या. सर्विकडे हळहळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी

साताराः- जील्हातून एक मनहेलावणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. विवाहाला 10 वर्ष लोटूनही मूल होत
नसल्यामुळे एका विवाहित दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्विकडे एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना वाई तालुक्यातील कणूर
गावात घडली आहे. तानाजी राजपुरे आणि पत्नी पुजा
राजपुरे अशी मृतांची दाम्पत्याची नावे आहेत.

काय आहे घटना…!
विवाहित दाम्पत्याचे लग्नाला दहा वर्ष झाले. पण त्यांना मुल बाळ झाल नाही. आपला वारस पुढे चालू शकणार नाही त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात मानसिक स्थिती खराब झाली होती. आज नाही तर उद्या आपल्याला मुल होईल या आशेवर ते जगत होते. मूल होत नसल्याने वैद्यकीय उपचारही सुरू होते. मात्र, त्यालाही यश आले नाही. अखेर या दुःखातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दोघांनीही राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तानाजी राजपुरे आणि त्यांची पत्नी पुजा हे दोघंही
अनेक दिवसांपासून मूलासाठी प्रयत्न करत होते.
वैद्यकीय उपचारांनाही यश न आल्याने दोघांनी जगाचा
निरोप घेतला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास
करत आहेत.

Previous Post

सावनेर तालुक्यातील गावात दोन महिन्या पासून नळाला पाणी मिळेल ना, लोकप्रतिनिधी राजकारणात मग्न.

Next Post

नागपूर: विविध संघटनाच्या वतीने संविधान सन्मान यात्रा संपन्न, हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर: विविध संघटनाच्या वतीने संविधान सन्मान यात्रा संपन्न, हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी.

नागपूर: विविध संघटनाच्या वतीने संविधान सन्मान यात्रा संपन्न, हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In