Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

महाशिवरात्री ठरली काळरात्र! अंघोळीसाठी वर्धा नदीवर गेलेले राजुरा तालुक्यातील तीन युवक नदीत बुडून मृत्यू.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 26, 2025
in अपघात, क्राईम, चंद्रपूर, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
महाशिवरात्री ठरली काळरात्र! अंघोळीसाठी वर्धा नदीवर गेलेले राजुरा तालुक्यातील तीन युवक नदीत बुडून मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाशिवरात्री निमित्त वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेलेले 3 युवक नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. या तिन्ही युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा सध्या शोध सुरू आहे.

राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील हे युवक शेजारच्या लोकांसोबत जवळच्या वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. तुषार शालिक आत्राम वय 17 वर्ष, मंगेश बंडू चणकापुरे वय 20 वर्ष, अनिकेत शंकर कोडापे वय 18 वर्ष अशी वर्धा नदीत बुडालेल्या तरुणाची नावे आहेत. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही तरुण बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच्या काही लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झाले नाही. आता चंद्रपूर येथून बचाव पथक पाठवण्यात आले असून शोध घेतला जात आहे.

Tags: Chunala newsRajura Breaking newsRajura newsचुनाळातरुणाचा नदीत बुडून मृत्यूमहाशिवरात्री ठरली काळरात्र अंघोळीसाठी वर्धा नदीवर गेलेले राजुरा तालुक्यातील तीन युवक नदीत बुडून मृत्यू.
Previous Post

नागपूर: ऋषि जन्मोत्सव एवं बोधोत्सव संपन्न, आर्य समाज दयानंद भवन सदर में यज्ञ चिकित्सा एवं प्रशिक्षण संपन्न.

Next Post

मुंबई मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर तरुणाचं धोकादायक आंदोलनाने माजली एकच खळबळ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुंबई मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर तरुणाचं धोकादायक आंदोलनाने माजली एकच खळबळ.

मुंबई मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर तरुणाचं धोकादायक आंदोलनाने माजली एकच खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In