Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दारूबंदी जिल्हात वाहते दारूचा महापूर, महाराष्ट्र शासनानी वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी हटवा, हेच उचित..!

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 26, 2025
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
दारूबंदी जिल्हात वाहते दारूचा महापूर, महाराष्ट्र शासनानी वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी हटवा, हेच उचित..!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्हा हा महाराष्ट्रातील एक कोरडा जिल्हा आहे. म्हणजे तिथे दारूबंदी आहे. 1974 पासून महात्मा गांधी च्या विचारामुळे व स्वातंत्र्य भुदान चळवळीमुळे वर्धा जिल्ह्यात दारू विक्री आणी उत्पादन पूर्णपणे बंद आहे. कायद्याच्या अंमलबजावणी नुसार दारूबंदी असूनही वर्धा जिल्हात काही ठिकठिकाणी सर्रास अवैधपणे दारूची विक्री केली जाते आणी अतीप्रमाण वाढले त्याच्यामुळे अउचित असणारी दारूमुळे जीविताला धोक्याचे संकेत निर्माण होत आहे. कित्येक लोक अउचित दारूनी जीव गमवावे लागत आहे आणी काही पोलीस प्रशासनिक अधिकारी दारूबंदी योग्यवेळेनुसार स्वतःचा फायदा करतांनाही दिसत आहे.

ह्या जिल्ह्यात दारूबंदी असूनही मोठ्या प्रमाणात दारुविक्री आणी वाहतूक होत असल्याने अनेक गुन्हे दाखल झाले आहे. गेल्या वीस वर्षात सरसरी दीडलाखाच्या वरील गुन्हे दाखलं झाले. त्यात काही केसेस निकाली लागल्या व काही 600 ते 700 केसेस सिद्ध झाल्या आणी बाकीच्या केसेस प्रशासनिक लेव्हलवर भ्रष्टाचार झाल्या.

त्यामुळे तर दारूबंदी ठेवण्यात काय अर्थ? त्यापेक्षा दारूबंदी हटवण्यात योग्य राहील. वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांनी दारूबंदी हटवण्यामागे योग्य विचारविनिमय करून पुढाकारचा निर्णय घेतला तो जनतेला उचित आहे. केंद्र व महाराष्ट्र शासनानी येत्या अधिवेशनात योग्य निर्णय घेऊन अधिसूचना जाहीर करावी अशी सर्वस्वी मागणी आहे.

Tags: Daru bandiWardhaदारू बंदीदारूबंदी जिल्हात वाहते दारूचा महापूरमहाराष्ट्र शासनानी वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी हटवाहेच उचित..!
Previous Post

मासेमारीसाठी गेलेल्या मुत्तापूर येथील अनंतू मडावी बेपत्ता.

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे स्वास्थ वृक्ष फाउंडेशन, कॅन्सर कवच द्वारा कॅन्सर वॉकसिन कार्यक्रमा संदर्भात बैठक

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे स्वास्थ वृक्ष फाउंडेशन, कॅन्सर कवच द्वारा कॅन्सर वॉकसिन कार्यक्रमा संदर्भात बैठक

जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे स्वास्थ वृक्ष फाउंडेशन, कॅन्सर कवच द्वारा कॅन्सर वॉकसिन कार्यक्रमा संदर्भात बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In