Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

शिंदे फडणवीस सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत मात्र मिळत नाही, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 26, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
शिंदे फडणवीस सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत मात्र मिळत नाही, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर:- दोन वर्षानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात सर्वत्र दिवाळी साजरी होत आहे. मात्र जास्त पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. या कठीण परिस्थितीत शासनाने शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहायला हवे. ही अपेक्षा असते. मात्र सध्या सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस असून प्रत्यक्षात मदत मात्र मिळत नाही, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

दीपावलीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना आमदार थोरात म्हणाले की, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांची उभी पिके वाया गेली आहेत. अशा संकट काळात सरकारने शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. ही सर्वांची अपेक्षा असते. मात्र सरकारकडून वृत्तपत्र, टीव्ही चॅनलवर फक्त घोषणांचा पाऊस सुरू असून प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कोणतीही मदत मिळत नाहीत. काही लोक दौरे करून फक्त फोटो टाकतात. मात्र शेतकर्‍यांना कोणतीही प्रकारची मदत नाही ही वस्तुस्थिती आहे.

पीक विमा कंपनी कायमच नफा खोरी करण्याचा प्रयत्न करत असून अनेक वर्षापासून नफा मिळवण्यासाठी या कंपन्यांकडून शेतकर्‍यांवर अन्याय केला जातो. हा अन्याय होऊ नये आणि शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी महाविकास आघाडी सरकारने बीड पॅटर्न तयार केला होता. मात्र त्याला केंद्राने मान्यता दिली नसून यावर काय अंमलबजावणी होते ते भविष्यात नक्की कळेल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांनी दौरे केले. त्यांच्या समवेत आम्हीही विविध भागांमध्ये दौर्‍यामध्ये सहभागी होतो. त्यामुळे त्यांनी दौरे केले नाही हे म्हणणे राजकीय असल्याचे ही आमदार बाळासाहेत थोरात यावेळी म्हणाले.

भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर निघालेली भारत जोडो यात्रा ही लोकशाही व राज्यघटना टिकविण्यासाठी आहे. या यात्रेला अत्यंत अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून या यात्रेला कोणत्याही पक्षांचे बंधन नाही. देशात लोकशाहीचे, बंधूभावाचे व खुले वातावरण राहावे, यासाठी लोकशाहीच्या विचारांवर विश्वास असणार्‍या सर्व पक्ष संघटनांयामध्ये सहभागी होत असून ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले असल्याचे आमदार थोरात यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातही या भारत जोडो यात्रेचे अभूतपूर्वक स्वागत होईल, असेही ते म्हणाले.

Previous Post

अहमदनगर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्वीकारला पदभार.

Next Post

नाशिक: देश सेवेचे कर्तव्य बजावत वीर जवान संतोष गायकवाड ऐन दिवाळीच्या दिवशी देशासाठी शहीद.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक: देश सेवेचे कर्तव्य बजावत वीर जवान संतोष गायकवाड ऐन दिवाळीच्या दिवशी देशासाठी शहीद.

नाशिक: देश सेवेचे कर्तव्य बजावत वीर जवान संतोष गायकवाड ऐन दिवाळीच्या दिवशी देशासाठी शहीद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In