Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सुरक्षा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या पुढाकाराने सर्वांचा रहदारीचा मार्ग झाला सुखकर.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 6, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सुरक्षा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या पुढाकाराने सर्वांचा रहदारीचा मार्ग झाला सुखकर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली:- जिल्हात यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्ये खचले असल्याचे दिसून येत आहे. त्यात राजाराम वरून कमलापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर सूर्यपली गावाजवळ पूल वाहून गेल्यामुळे रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला होता. सदर रस्त्यावरून ये- जा करताना चार चाकी, दुचाकी वाहनांना जीवमुठीत घेऊन रस्ता पार करावा लागत होता. या तुटलेल्या पुलामुळेच राजाराम मार्गे दामरेंच्या बस सेवा बंद करण्यात आली. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुरक्षा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था राजारामने पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपत दगड मुरूम टाकून खड्डा बुजवून सर्वांचा रहदारीचा मार्ग केला सुखकर करण्यात आले आहे.

सूर्यपली गावाजवळ पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याची माहिती सुरक्षा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था यांच्या अध्यक्ष ॲड. आकदर, संस्थेचे सचिव तथा राजाराम ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ. सुरक्षा एच. आकदर, संस्थेचे उपाध्यक्ष मनोज आकदर, संस्थेचे सदस्य मधुकर गोंगले, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, सदाशिव गोंगले यांना माहीत पडताच गावकऱ्यांनी सहकार्याने हा पूल दुरस्त करून नागरिकांना रहदारी साठी मार्ग सुकार करून दिला.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नागपूर जिल्हातील रामक्रिष्ण भक्ते यांची वरिष्ठ कलावंत म्हणून निवड.

Next Post

सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढीतिल बंद पडलेली प्लेट्सलेट मशिन सुरू, उमेश इंगळे यांच्या मागणीला यश.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढीतिल बंद पडलेली प्लेट्सलेट मशिन सुरू, उमेश इंगळे यांच्या मागणीला यश.

सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढीतिल बंद पडलेली प्लेट्सलेट मशिन सुरू, उमेश इंगळे यांच्या मागणीला यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In