Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

त्र्यंबकेश्‍वर येथील लॉजमध्ये एका प्रेमी युगलाने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या, संपूर्ण गावात खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 17, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
त्र्यंबकेश्‍वर येथील लॉजमध्ये एका प्रेमी युगलाने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या, संपूर्ण गावात खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- नाशिक येथून एक खळबळजनक दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्‍वर येथील लॉजमध्ये एका प्रेमी युगलाने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्र्यंबकेश्‍वर येथील प्रितम लॉजमध्ये नाशिक येथील तानाजी रामराव चौधरी वय 40 वर्ष, राहणार गांधी नगर आणि रूपाली महेश जाधव वय 35 वर्ष राहणार जाधव संकुल सातपूर यांनी आपण पती-पत्नी असल्याचे सांगत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोरच असलेल्या प्रितम लॉज येथे रुम बुक केली होती.

बुधवारी रात्री आठच्या सुमारास ते मुक्कामी आले होते. धार्मिक विधी करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तानाजी चौधरी याने आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड ओळख म्हणून सादर केले. तशी लॉजच्या रजिस्टरमध्ये नोंद केली. मात्र रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान महिलेला उलटया होत आहेत म्हणून ती बाहेर आली होती. त्यानंतर तेथे काम करणा-या रूम बॉयला संशय आल्याने त्याने खोलीमध्ये डोकावून पाहिले असता तेथे शेतीसाठी उपरात येणारे येणारे किटनाशक तसेच पिण्याच्या पाण्याच्या दोन छोटया बाटल्या, मद्याची बाटली दिसून आली. त्याने आपल्या सहका-यांच्या मदतीने दोघांना त्र्यंबकेश्‍वरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथील वैद्यकीय अधिका-यांनी प्रथमोपचार केले मात्र त्यांची अवस्था पाहून तातडीने जिल्हा रूग्णालयात पाठवले.

उपचारादरम्यान सकाळी 6.30 वाजता तानाजी चौधरी याची प्राणज्योत मावळली तर रूपाली जाधव हिची दुपारी 4.30 वाजता तिचाही मृत्यू झाला. त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्यात शुक्रवारी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेच्या मागे असलेल्या कारणांचा शोध घेत आहेत.

Previous Post

बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून होता राग; रस्‍त्‍यात गाठून तरूणाने केली बहिणीच्या सासऱ्याची हत्‍या.

Next Post

परराज्यातुन पुण्यात आलेल्या चैन साखळी चोराच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
परराज्यातुन पुण्यात आलेल्या चैन साखळी चोराच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

परराज्यातुन पुण्यात आलेल्या चैन साखळी चोराच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In