Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

विहिरीवरून शेतात पाणी भरण्यास जाण्याच्या रस्त्याच्या वादात, 8 जणांवर विनयभंग व हाणामारीचा गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 23, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
विहिरीवरून शेतात पाणी भरण्यास जाण्याच्या रस्त्याच्या वादात, 8 जणांवर विनयभंग व हाणामारीचा गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सामायिक विहिरीवरून शेतात पाणी भरण्यास जाण्याच्या रस्त्याच्या वादावरून दोन गटात तुंबळ हाणामार्‍या झाल्या आहे.याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसात दोन्ही गटातील 8 जणांवर विनयभंग व हाणामार्‍या या कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कोंची शिवारातील पिंपळवाडी परिसरात घडली आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली पहिल्या घटनेची अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कोंची अंतर्गत येत असणार्‍या पिंपळवाडी परिसरामध्ये एकमेकांचे चुलत भाऊ असलेले दोन कुटुंब राहत आहे.
एकाच सामायीक विहीरीतून दोघेही पाणी उपसून शेती करत आहे. बुधवारी सकाळी विहिरीवरील विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गव्हाचे उभे पीक तुडवित का जातोस? बांधावरुन जा, असे चुलत पुतण्यास सांगितल्याचा राग अनावर झाल्यामुळे दोन भावांची एकमेकांत जुंपली. पुतण्याने आपल्या चुलत्यास आणि चुलतीस लाथाबुक्क्यांसह काठीने मारहाण केली. तसेच चुलतीचा विनयभंग केला.

या बाबत या महिलेने तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी बाप-लेकासह घारगावला राहणारा अमोल पंढरीनाथ गाडेकर आणि मुंबईतील वाशी येथील अमित रावसाहेब साळुंखे, आशाबाई रावसाहेब साळुंखे व संगीता भानुदास लोखंडे या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

बल्लारपूर पेपर मिलच्या विरोधात युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रिया झांबरे यांचे आमरण उपोषण.

Next Post

क्रिकेटच्या मैदानावरून प्रत्येक खेळाडूला आपले नैपुण्य दाखवता येते: माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
क्रिकेटच्या मैदानावरून प्रत्येक खेळाडूला आपले नैपुण्य दाखवता येते: माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन.

क्रिकेटच्या मैदानावरून प्रत्येक खेळाडूला आपले नैपुण्य दाखवता येते: माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In