हिंगणघाटला जिल्ह्याचा व अल्लीपुर, मांडगाव, सिंदी रेल्वे या मोठया गांवाना तालुक्याचा दर्जा देण्यात यावा प्रहारचे गजू कुबडे यांची निवेदनातून मागणी.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- गतिमान प्रशासन होण्यासाठी हिंगणघाट उपविभागाला जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा...









