Friday, December 5, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मंठा: शेतात जीवित विद्युत तार पडली, शेतकऱ्याने उपकार्यकारी अभियंता तक्रार देऊनही साधी दखल नाही?

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 3, 2025
in Uncategorized, आंदोलन, क्राईम, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मंठा: शेतात जीवित विद्युत तार पडली, शेतकऱ्याने उपकार्यकारी अभियंता तक्रार देऊनही साधी दखल नाही?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विद्युत पोल पडूनही वीज पुरवठा चालूच जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- शेतकऱ्याच्या शेतात विद्युत पोल वादळी वाऱ्याने पडल्यामुळे शेतकरी विनोद शिवाजीराव राठोड यांनी उपकार्यकारी अभियंता विज वितरण कार्यालय मंठा यांना विद्युत पोल पडल्याची तक्रार अर्ज दिनांक १० मे रोजी देऊनही प्रशासनाने साधी दखल घेतली नाही. त्यामुळे विज वितरण विभागाचा अजून एक प्रताप समोर आला आहे.

एखाद्या शेतात जाणाऱ्या शेतकरी किंवा गुरे चारणाऱ्या व्यक्तीची जीवीत हानी होऊ शकते त्यामुळे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी व उपकार्यकारी अभियंता यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मौजे मोसा तांडा येथील 3 फेज D P वरील शेती पंपाला वीज पुरवठा करणारे पोल श्री अविनाश राठोड श्री देविदास राठोड श्री अर्जुन राठोड यांच्या शेतातून जाणाऱ्या विदुत प्रहावाचे पोल वादळी वाऱ्या मुळे पूर्णता पडलेले असून आपल्या आधीन कर्मचारी यांना वारंवार मोबाईल द्वारे विदयुत पोल पडल्याच्या सूचना देऊन ही कुठल्या ही प्रकारे प्रतिसाद मिळालेला नाही तरी वादळी वाऱ्या मुळे पडलेल्या विदयुत पोलच्या प्रहावा मुळे जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे तरी काही जीवित हानी झाली तर त्याची पूर्णस्व जबाबदारी उपकार्यकारी अभियंता वीज वितरण मंठा व परतूर हे जबाबदार राहतील अशे स्पष्ट मत विनोद शिवाजी राठोड मौजे मोसा तांडा ता मंठा जि जालना यांनी केले आहे

Tags: विज वितरण मंठाशेतकरी
Previous Post

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नागपूर शहर उपाध्यक्षपदी शेख नजीर तर विदर्भ संघटकपदी अंकित राजेश धुपे यांची नियुक्ती.

Next Post

गडचिरोली जिल्ह्याचा शेवटच्या टोकावर व तेलंगणा राज्याला लागून असलेला सिरोंचा येथिल पोलीस विभागाकडून ३४गोवंशाची सुटका.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गडचिरोली जिल्ह्याचा शेवटच्या टोकावर  व तेलंगणा राज्याला लागून  असलेला सिरोंचा  येथिल पोलीस विभागाकडून ३४गोवंशाची सुटका.

गडचिरोली जिल्ह्याचा शेवटच्या टोकावर व तेलंगणा राज्याला लागून असलेला सिरोंचा येथिल पोलीस विभागाकडून ३४गोवंशाची सुटका.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In