महावितरण’ने पूर्व विदर्भातल्या पाच जिल्ह्यांत शेतकऱ्यांसाठी १२ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयातून वर्धा जिल्ह्याला वगळले आहे. हा भेदभाव का?
✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन वर्धा:- महावितरण'ने पूर्व विदर्भातल्या पाच जिल्ह्यांत शेतकऱ्यांसाठी १२ तास वीजपुरवठा...









