गाव स्वच्छतेसाठी मनरेगा अंतर्गत निधीची तरतूद करा. सरपंच परिषदेची ग्रामविकास मंत्र्यांकडे मुंबई येथे भेटून निवेदनाद्वारे मागणी.
संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- ग्राम पंचायत हा पंचायतराज व्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे....









